tag:blogger.com,1999:blog-5006298492605232736.post2466307524765687419..comments2024-02-13T06:58:31.839+05:30Comments on अब्द शब्द: २०. नक्षत्रांचे देणेaativashttp://www.blogger.com/profile/10637505515780080897noreply@blogger.comBlogger2125tag:blogger.com,1999:blog-5006298492605232736.post-88471092004366134542010-02-08T11:12:30.156+05:302010-02-08T11:12:30.156+05:30नानिवडेकर, नाही मला खानोलकरांच्या जगण्याबद्दल काही...नानिवडेकर, नाही मला खानोलकरांच्या जगण्याबद्दल काहीही माहिती नाही. पु.ल.,पिंगे यांचे लेख मी वाचलेले नाहीत, किंवा वाचले असतील तरी मला ते आठवत नाहीत. कविता फक्त दुःखातून जन्मते असे नाही, तसेच प्रत्येक माणूस आयुष्यभर फक्त सुखी किंवा दुःखी असतो असेही नाही. त्यामुळे मी फक्त निर्मितीच्या प्रक्रियेत त्या त्या माणसाला येणा-या अनुभवाबद्दल बोलत होते. ज्याने ’ग्रेट’ लिहिल, त्याचा /तिचा अनुभव जास्त सखोल असणार हा माझा तर्क फारच चुकीचा वाटतो आहे तुमच मत वाचल्यावर. :)aativashttps://www.blogger.com/profile/10637505515780080897noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-5006298492605232736.post-83193567678617127422010-01-31T01:33:40.360+05:302010-01-31T01:33:40.360+05:30> कवीच्या या सामर्थ्याचा ... अर्थात त्यासाठी कव...> कवीच्या या सामर्थ्याचा ... अर्थात त्यासाठी कवीने मोजलेली किंमत<br />><br />> गेले द्यायचे राहून ... तुझे नक्षत्रांचे देणे<br />> <br /><br />ही कविता खानोलकरांनी आपल्या प्रतिभाशक्तीला उद्देशून लिहिली आहे, असं मी वाचल्याचं आठवतं. <br /><br />सविताबाई, कवीनी मोज़लेल्या किमतीविषयी काही सांगू शकाल का? पु लं नी त्यांच्या स्वभावाप्रमाणे आरती प्रभूंवर गुळमुळीत, अजीर्ण होईल असा गोडमिट्ट लेख लिहिला आहे. (तो लेख आता धड आठवतही नाही.) पण कवींचे मित्र रवींद्र पिंगे यांनी लिहिलेल्या लेखातून खानोलकरांची एक प्रतिभावान, पण अहंकारी आणि विवेकशून्य माणूस अशी प्रतिमा दिसली. शिवाय माणूस पट्टीचा पिणारा होता, अगदी कंट्री ढोसणारा. आपल्या प्रतिभेची जगानी यंव किंमत करायला हवी (जेणेकरून आम्ही अज़ून नशापाणी करू आणि वि स खांडेकरांसारख्या लेखकाचा अज़ून मोठा अपमान करू) असा या लोकांचा आग्रह मला काही कळत नाही. खानोलकरांनी स्वत:च स्वत:ची दशा करून घेतली. <br /><br />चांगली निर्मिती करायला माणसाला कसली किंमत मोज़ावी लागतेच असं काही नाही. एरवी लहानपणीच आईबाप मेलेल्या, बापाचा मार खात बालपण गेलेल्या, दोन घासांची मारामार असलेल्या, पोलिसचौकीत लाथाबुक्क्या खाल्लेल्या अनेकांनी कविता केल्या असत्या. पण तुम्हाला खानोलकरांनी चुकवलेल्या किमतीची माहिती असल्यास ती वाचायला मला आवडेल. आयुष्यभर सुखी असलेले बोरकरांसारखे लेखकही अव्वल लिहू शकतात.Naniwadekarhttps://www.blogger.com/profile/11017094479923873501noreply@blogger.com